*सहज सुचलेले काही*
आयुष्यात काही चांगले गवसायचे असेल तर त्याकरिता संयम महत्त्वाचा असतो.एखाद्या परिस्थितीत तत्काल काही मिळावे ही अपेक्षा माणसाला दुःखी तर बनवतेच पण अपेक्षित गोष्ट मिळेलच याची शाश्वती देखील नसते.
✍ सुवर्णविलास दि.08/04/20
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा